धक्कादायक ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट

757 0

मुंबई – सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडे हिने एक खळबळजनक पोस्ट टाकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने आपल्या जिवाला धोका असून, माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याची पोस्ट वैशाली हिने केली आहे.

वैशालीच्या फेसबुक पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे. काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, असं आवाहन वैशाली भैसने हिने फेसबुक पोस्ट मधून केले आहे. त्यानंतर चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

https://www.facebook.com/vaishalimadeofficialpage/posts/494981131987615

 

सारेगमप या मराठी गायन रिअॅलिटी शोची विजेती राहिलेल्या वैशालीने 2009 मध्ये हिंदी सारेगमपच्या विजेतेपदाचाही मान पटकावला होता. त्यानंतर ती सूर नवा ध्यास नवा, बिग बॉस मराठी या सारख्या इतर शोमध्येही झळकली. नुकतंच तिने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.

Share This News

Related Post

औरंगाबादनंतर पुण्यातही आल्या कुरियरद्वारे तलवारी; दोन तलवारी जप्त (व्हिडिओ)

Posted by - April 2, 2022 0
पुणे- औरंगाबाद शहरामध्ये एकाचवेळी कुरियरने तब्बल 37 तलवारी आल्याची घटना घडलेली असतानाच पुण्यातही कुरिअरद्वारे दोन धारदार तलवारी आल्या. या घटनेने…
PM Kisan

PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी जमा होणार PM किसानचा 17वा हप्ता

Posted by - June 12, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (PM Kisan…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देशवासियांना दिल्या होळी, धुलीवंदनाच्या शुभेच्छा

Posted by - March 18, 2022 0
देशभरात रंगांचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज धुलिवंदनानिमित्त लोक रंगात रंगलेले दिसत आहेत. लोक वेगवेगळ्या शैली आणि…

महादेव जानकर वाढवणार भाजपाची डोकेदुखी ?; बारामती लोकसभा स्वबळावर लढण्याचा निर्धार

Posted by - September 11, 2022 0
बारामती: भारतीय जनता पक्षानं आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 अभियान सुरू केलं असून या बारामती लोकसभा मतदारसंघात आपलं…

कसं होतं स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ ?

Posted by - August 15, 2022 0
भारताच्या स्वातंत्र्यदिनाला 75 वर्ष पूर्ण होत असून यानिमित्तानं सर्वत्र मोठा उत्साह पहावयास मिळत आहे. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *