मुंबई पुणे एक्सप्रेस-वे वर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू; दोन गंभीर जखमी

304 0

मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर रात्री १२च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जण ठार झाले आहेत. तर दोघा जणांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेस-वे वर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ईरटीका कारने एका वाहनाला मागून धडक दिली. या गाडीमध्ये सात प्रवासी होते. ही धडक एवढी भीषण होती की पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. दोघांवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्दैवी म्हणजे या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केले होते.

Share This News

Related Post

निलेश माझीरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले; पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा

Posted by - December 3, 2022 0
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून निलेश माझेरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून…

आज औरंगाबाद मध्ये होणार ‘राज गर्जना’; राज ठाकरेंच्या भाषणाकडे राज्याचे लक्ष

Posted by - May 1, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे  यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा होत आहे. ही सभा प्रचंड चर्चेत असून त्याबाबत…

पुणे :स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने आनंदोत्सव

Posted by - December 1, 2022 0
पुणे : दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हा विभाग ३ डिसेंबरपासून…
Lalit Patil

Lalit Patil : ड्रग्ज माफिया ललित पाटीलची मासिक कमाई किती? धक्कादायक माहिती आली समोर

Posted by - October 20, 2023 0
पुणे : देशातील विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील ससून रुग्णालयात दोन कोटी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी माफिया ललित पाटील…

लोणावळ्यातील वाहतूकीबाबत वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

Posted by - January 12, 2023 0
पुणे : लोणावळा शहरातील वाहतूक समस्येविषयी शास्त्रशुद्ध पध्दतीने अभ्यास करुन वाहतूक व्यवस्थापन आराखडा आठवड्याभरात तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *