स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी पुन्हा रखडली ! ‘या’ कारणामुळे रखडल्या आहेत निवडणुका

451 0

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सुनावणी पुन्हा एकदा रखडली आहे. दरम्यान 14 मार्चला सुनावणी घेऊ असं सरन्यायाधीश यांनी गेल्या सुनावणीमध्ये म्हटलं होतं. मात्र आज याचिकेवर साधी मेन्शनिंग देखील झाली नाही तर सुनावणी देखील होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सत्ता संघर्षावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुनावणी होईल. त्यामुळे 15 किंवा 16 मार्चनंतर ही सुनावणी होऊ शकते. दरम्यान आता पावसाळ्याआधी या निवडणुका होण्याची शक्यता मावळली आहे.

या कारणामुळे रखडल्या आहेत निवडणुका

1. कोरोनामुळे निवडणुका लांबल्या होत्या

2. ओबीसी आरक्षणाला ग्रीन सिग्नल मिळाला. त्यानंतर जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण मिळावं यासाठी शिंदे सरकार कोर्टात गेले आहे.

3. आता सत्ता बदलामुळे पुन्हा एकदा या निवडणुका रखडल्या आहेत. कारण सत्ता संघर्षावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबतच्या केसेस वर सुनावणी होईल असं सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.

दरम्यान ओबीसी आरक्षण मिळालं त्यानंतर 92 नगरपरिषदांमध्येही आरक्षण मिळावे. यासाठी शिंदे सरकार कोर्टात गेलं महाविकास आघाडीच्या काळात वॉर्डरचना चार ऑगस्ट रोजी एका अध्यादेशाने या सरकारने बदलली, त्यानंतर 22 ऑगस्ट ला सुप्रीम कोर्टाने जैसे थेचे आदेश दिले होते त्यानंतर या प्रकरणावर कोणतेही सुनावणी झालेली नाही.

Share This News

Related Post

Aalandi News

राजकारण तापलं ! पोलीस-वारकऱ्यांमध्ये झटापट; कोल्हे-भुजबळ संतापले (Video)

Posted by - June 12, 2023 0
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मात्र…

गोव्यात मोठा राजकीय भूकंप;काँग्रेसचे 10 आमदार भाजपच्या वाटेवर

Posted by - July 10, 2022 0
गोवा : गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 11 जुलैपासून सुरू होते आहे. तत्पूर्वीच गोव्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गोव्यात काँग्रेस…

‘थर्टी फर्स्ट’ च्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाची 24 पथके तैनात

Posted by - December 26, 2022 0
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन केले जाते. मात्र थर्टी फर्स्टच्या निमित्ताने शहर…

महत्वाची बातमी ! एकनाथ शिंदे गट आज दुपारी गोव्याकडे रवाना होणार ! काय आहे पुढील प्लॅन ?

Posted by - June 29, 2022 0
गुवाहाटी- शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट आज गुवाहाटी येथून आज दुपारी साडेतीन वाजता गोव्याच्या दिशेने रवाना होत असल्याची माहिती समोर आली…

Sanjay Raut : “मंत्री महोदय ही सरळ सरळ धमकी समजायची काय? सत्य बोलणारे तुरुंगात जातील..हाच अर्थ…!”, संजय राऊतांच्या शंभूराज देसाईंना सवाल

Posted by - December 7, 2022 0
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर राज्य सरकारवर ताशेरे ओढत असताना संजय राऊत यांनी सरकारला थेट षंढ असल्याचे म्हटले आहे. यावरून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *