धक्कादायक : वरळी सीलींक जवळ समुद्रात बुडाली 5 मुले; दोघांचा मृत्यू , तींघावर उपचार सुरू

284 0

मुंबई : वरळीतील विकास गल्ली, हनुमान मंदिर, कोळीवाडा येथे ५ मुले दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास समुद्रात पोहण्यास गेली होती. ही पाचही मुले समुद्रात वाहून गेली. मुले वाहून जात असल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मुंबई अग्निशमन दल पोहोचण्या आधीच त्यांना समुद्रातून बाहेर काढले. स्थानिक नागरिकांनी या मुलांना खासगी वाहनांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता कार्तिक चौधरी ८ वर्षे, सविता पाल १२ वर्षे या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

१३ वर्षीय कार्तिक गौतम पाल (वय १३) या मुलीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मुलीच्या प्रकृतीची माहिती उपलब्ध झालेली नाही. आर्यन चौधरी १० वर्षे या मुलावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत.

तारा ओम पाल या १४ वर्षीय मुलावर उपचार सुरु आहेत. हे सर्व मुलं वरळी परिसरातील आहेत. स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जाउन या मुलांच्या कुटुंबियांना भेट देत जखमी मुलांच्या कुटुंबियाची विचारपूस केली आहे.

Share This News

Related Post

Mhada

Mhada : सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या गिरणी कामगारांसाठी म्हाडाने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

Posted by - September 14, 2023 0
मुंबई: गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी (Mhada) मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण…
Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : लोकसभेच्या प्रचाराआधी अजित पवारांना मोठा धक्का ! कोर्टाने दिले ‘हे’ आदेश

Posted by - March 14, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीमधून उठाव केल्यानंतर पक्षामध्ये मोठी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादी अजित…

मोठी बातमी ! ‘दुसरा उमेदवारही आमचाच ! आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही !’ संजय राऊत यांची घोषणा

Posted by - May 23, 2022 0
मुंबई- आम्ही कोणत्याही परिस्थितीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. मग तो कोणीही असो. राज्यसभेसाठी दुसरा उमेदवारही शिवसेनेचाच असेल अशी घोषणा…
Balu-Dhanorkar

धानोरकरांची तीन दिवसात प्रकृती कशी बिघडली? डॉक्टर मित्राने सांगितले नेमके कारण

Posted by - May 31, 2023 0
चंद्रपूर : चंद्रपूरचे (Chnadrapur) काँग्रेस (Congress) खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांच्या पार्थिवावर आज सकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात…

3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच सुरु होणार – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

Posted by - December 8, 2022 0
मुंबई : तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात येणार आहे. 3 हजार 110 तलाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *