ROHIT PAWAR : “जनतेचे प्रश्न सोडवण्या ऐवजी सत्ताधारी आमदार पायऱ्यांवर आंदोलन करतात; हेच का जनसामान्यांचे भरकटलेलं दिशाहीन सरकार ? रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

208 0

नागपूर : नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून आज सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. या खडाजंगीमध्ये अनेक वेळा सभा तहकूब करावी लागली.

विधिमंडळात गोंधळ झाल्यानंतर सभागृहाचे कामकाज पाचव्यांदा स्थगित करावे लागले. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी सत्ताधारी आमदारच पायऱ्यांवर आंदोलन करताना आणि सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडताना दिसत आहेत.

हेच का जनसामान्यांचे भरकटलेलं दिशाहीन सरकार सत्ता चालवता येत नसल्याचे विरोधात जायचीच ही त्यांची तयारी दिसते. अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Share This News

Related Post

पुणे महापालिकेवर भगवा फडकवून बंडखोरांना उत्तर द्यायचंय -सचिन अहिर

Posted by - July 24, 2022 0
पुणे: आगामी महापालिका निवडणुकीमध्ये जोमाने काम करून पुणे महापालिकेवर भगवा फडकवून बंडखोरांना उत्तर द्यायचे आहे. पुणे शिवसेनेकडून ही भेट शिवसेना…

ईडी कोठडीत असलेल्या मंत्री नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास, जे जे रुग्णालयात दाखल

Posted by - February 25, 2022 0
मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास…

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

Posted by - December 19, 2022 0
नागपूर: आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी,…

दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेत प्रचंड गोंधळ ! सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना घेरले

Posted by - December 22, 2022 0
नागपूर : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळ अधिवेशनातही पाहायला मिळाले. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना…

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्धरितीने युद्ध पातळीवर करा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वॉर रुम बैठकीत निर्देश

Posted by - August 29, 2022 0
मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *