OBC reservation : ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत जाहीर निवडणुकांना स्थगिती द्या;पंकजा मुंडे यांची राज्य सरकारला विनंती

174 0

मुंबई : ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणीला आज सुप्रीम कोर्टाने स्थगित केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या प्रयत्नांमुळे ओबीसी आरक्षण मिळेल असा विश्वास आहे. मात्र आरक्षण मिळेपर्यंत सध्या जाहीर झालेल्या निवडणुकांना स्थगिती द्यावी,अशी विनंती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

यावेळी त्या म्हणाल्या की,”उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील मी विनंती करणार आहे.” दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडे या विषयावर बोलून राज्यातील 92 नगर परिषदांच्या निवडणुकांना तोपर्यंत स्थगिती द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. तरच हा ओबीसींसाठींचा न्याय असेल अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी घेतली असून त्यांच्या या विनंतीवर राज्य सरकार काय निर्णय घेते हे लवकरच समजेल.

Share This News

Related Post

दिल्लीतील हस्तकांची महाराष्ट्रात दादागिरी चालू देणार नाही

Posted by - April 25, 2023 0
मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करुन सर्वेक्षण केले जात आहे. या पोलीस दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र…
Sharad Pawar

Sharad Pawar : ‘पक्षात खरंच निष्ठेला किंमत आहे का?’ कार्यकर्त्यांने थेट शरद पवारांना लिहिले पत्र

Posted by - April 11, 2024 0
जळगाव : महाविकास आघाडीचं जागावाटप पूर्ण झाल्यात जमा आहे. पण नाराज असलेल्या उमेदवारांचा आता उद्रेक पाहण्यास मिळत आहे. रावेर लोकसभा…

“राहुल गांधी को मैने बोहोत सालो पहले छोड़ दिया है…!”; असे का म्हणाले राहुल गांधी, वाचा सविस्तर

Posted by - November 29, 2022 0
मध्य प्रदेश : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने महाराष्ट्रात वादंग उभे राहिले होते. सध्या राहुल गांधी यांची हि यात्रा…

राज्यभरात महाविकास आघाडीच्या सभांचा जंगी कार्यक्रम जाहीर ; पुण्यात या दिवशी होणार सभा

Posted by - April 8, 2023 0
शिंदे फडणवीस सरकार सरकारला सत्तेपासून खाली खेचण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्व शक्तीनिशी लढा पुकारला आहे. राज्यभरात सभांचा धडाका लावून शिंदे…
Sanjay Raut

…. म्हणून काँग्रेस, आप पाठोपाठ शिवसेनेचाही नव्या संसदेच्या उदघाटनावर बहिष्कार

Posted by - May 24, 2023 0
नव्या संसद भवनाचं उद्घाटन हे केवळ आपल्या नावाच्या पाट्या लागाव्यात म्हणून होत आहे. राजधानी दिल्लीत पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *