थुंकल्यावर घाण अंगावर उडाली म्हणून जाब विचारणाऱ्या ज्येष्ठाची जबर मारहाण करून हत्या; डोंबिवलीतील खळबळजनक घटना

507 0

डोंबिवली : डोंबिवलीतील चिचोंड्याचा पाडा या परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विजय पटवा वय वर्षे 52 हे डोंबिवली पश्चिम येथील नवापाडा परिसरात राहत होते. शनिवारी दुपारी कामानिमित्त चिचोंड्याचा पाडा परिसरातून जात असताना 19 वर्षीय कैफ खान हा रस्त्याने जात असताना थुंकला याची घाण पटवा यांच्या अंगावर उडाली.

त्यामुळे पटवा आणि कैफ खान या दोघांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीमध्ये सुरू झाले. या घटनेमध्ये पटवा यांना जबर मारहाण झाली. लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण झाल्याने ते जमिनीवर कोसळले. या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे.

त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी जखमी अवस्थेतील पटवा यांना रुग्णालयात दाखल केले होते. परंतु त्यापूर्वीच डोक्याला जबर मारहाण लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी आरोपी कैफ खान याला अटक करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This News

Related Post

PUNE CRIME कोल्हापूरचा ‘डॉक्टर डॉन’ इंदूरमधून गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या जाळ्यात

Posted by - October 14, 2022 0
पुणे : काही दिवसांपूर्वी पुण्यातून एका व्यवसायिकाचे अपहरण झाले. या व्यवसायिकाकडून 20 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यासह बलात्काराचा खोटा…

देशभक्तीनं भारवलेल्या वातावरणात ‘अमृत कलश‌’ कर्तव्य पथाकडे

Posted by - October 29, 2023 0
मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत राज्यातील शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संकलित केलेल्या मातीचे अमृत कलश देशभक्तिने भारावलेल्या वातावरणात आज पुणे रेल्वे स्थानकावरून…

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारच्या बेजबाबदार भूमिकेबाबत, केंद्राने हस्तक्षेप करणे गरजेचे – डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - November 23, 2022 0
महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमा प्रश्नावर गेली अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. या दोन्ही राज्यांच्या सीमा भागात राहत असलेल्या मराठी भाषिक नागरिकांची…
Sangli Crime

Sangli Crime : धक्कादायक ! शेत जमीन, घर नावावर करत नाही म्हणून मुलाकडून जन्मदात्याची हत्या

Posted by - July 31, 2023 0
सांगली : सांगली जिल्ह्यात (Sangli Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कडेगाव तालुक्यातील विहापूरमध्ये शेत जमीन आणि घर नावावर…

महागाईपासून लोकांना वाचविण्याची गरज – राहुल गांधी

Posted by - March 19, 2022 0
आगामी काळात महागाई आणखी वाढेल, असा इशारा काँग्रेस  नेते राहुल गांधी  यांनी शनिवारी जनतेला दिला आहे. सरकारने जनतेला महागाईपासून वाचवावे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *