Weather Forecast : मेंडोस चक्रीवादळाचा परिणाम झाला कमी; पण अद्यापही राज्याच्या ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा तडाखा

347 0

महाराष्ट्र : राज्यात मेंडोस चक्रीवादळाचा परिणाम कमी झाला आहे. पण तरीही राज्यातील वातावरण मात्र कुठे ढगाळ,कुठे पाऊस कुठे, तर कुठे थंडी असेच राहणार आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढली आहे. तर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्र औरंगाबाद मध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा मालेगाव देवळा, सिन्नर नाशिक शहरांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुका परिसरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. त्यासह औरंगाबाद ,चित्ते पिंपळगाव ,निपाणी आडगाव ,भालगाव ,पाचोड या परिसरामध्ये देखील चांगला पाऊस झाला आहे.

पूर्व मध्य बंगालच्या अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढवून वादळी प्रणालीची निर्मिती झाली आहे. लक्षदीपच्या अमनदीवी पासून 620 किलोमीटर पणजी पासून 670 किलोमीटर पश्चिमेकडे असलेली वादळी प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर पश्चिमेकडे सरकते आहे. त्यामुळे या प्रणालीची तीव्रता हळूहळू ओसरते आहे. तर आग्नेय बंगालच्या उपसागरातून विश्ववृत्ताजवळ कमी दाबक्षेत्राची निर्मिती झाली आहे या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत.

Share This News

Related Post

Decision Cabinet Meeting : कृषी पंप ग्राहकांना दिलासा ; उपसा जलसिंचन योजनेमधील शेतकऱ्यांना 1 रुपया 16 पैसे प्रति युनिट वीज दरात सवलत

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : राज्यातील कृषी पंप ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Pune Death

पुण्यात भरधाव दुचाकीने महिलेला उडवले; Video आला समोर

Posted by - May 29, 2023 0
पुणे : पुण्याच्या कर्वेनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भरधाव वेगात असलेल्या एका दुचाकीस्वाराने एका महिलेला उडवले. ही…

रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी पुन्हा मास्क सक्ती

Posted by - May 11, 2022 0
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रश्नांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात कार्यकारी संचालक नीरज शर्मा यांनी पत्र जारी…

2 वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त…! मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्तांची ग्वाही

Posted by - July 25, 2022 0
मुंबई : मुंबईतील रस्त्यांची कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याच्या कामांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी आढावा घेतला. त्या वेळी…
Raosaheb Danve

Manoj Jarange : ‘जर जरांगे पाटील विधानसभेला उभे राहिले तर…’, रावसाहेब दानवेंनी केले मोठे वक्तव्य

Posted by - May 19, 2024 0
पंढरपूर : जर ओबीसीमधून आरक्षण मिळालं नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मैदानात उतरणार असल्याची मोठी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *