संगमनेरमध्ये महिला ओढतात हनुमानाचा रथ, काय आहे त्या मागील कारण ?

2436 0

हनुमान आणि महिला हे विसंगत असणारं समीकरण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ब्रह्मचारी असणाऱ्या मारुती देवाचा रथ ओढण्याचा मान महिलांना दिला जातो. काय आहे या मागचे कारण जाणून घेऊ या.

संगमनेरमधे एक अनोखी प्रथा आहे. इथे महिला हनुमानाचा रथ ओढतात. सण उत्सवाला इंग्रजांनी बंदी घातली होती. 1929मध्ये ब्रिटीश सरकारने संगमनेरमधील हनुमान जयंतीचा रथ काढण्यास पुरूषांना मज्जाव केला होता. त्यावेळी झुंबराबाई औसक या महिलेने इतर महिलांना एकत्र करून रथ ओढण्याचा निर्णय घेतला. आणि रथाची मिरवणूक गावभर काढली. त्या घटनेची आठवण म्हणून आजही संगमनेरमध्ये हनुमान जयंतीचा रथ येथील महिला ओढतात.

या रथयात्रेदरम्यान पोलिसांना विशेष मान असून पोलिसांनी वाजत गाजत आणलेला झेंडा रथावर लावल्यावरच रथ ओढला जात असतो. सर्व जातीधर्माच्या महिला हा रथ ओढतात.

Share This News

Related Post

पिंपरीत दहशत ‘त्या’ हल्लेखोरांची; किरकोळ कारणावरून बाप-लेकीवर सिमेंट ब्लॉकने हल्ला, दैव बलवत्तर म्हणून…वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - November 22, 2022 0
पिंपरी : पिंपरी शहरात दिवसेंदिवस स्ट्रीट क्राइमच्या घटना वाढत चालल्या आहेत. पिंपरी येथील जयहिंद कॉलेजच्या कार्नरला दुचाकी घासल्याच्या किरकोळ कारणावरुन आपल्या…

जिवलग मैत्रिणीने घेतला गळफास,दुसरीने मारली पाचव्या मजल्यावरून उडी; पुण्यातील खळबळजनक घटना

Posted by - September 14, 2022 0
हडपसर : हडपसर येथील शेवाळवाडीमध्ये दोन बाल मैत्रिणींनी आत्महत्या केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. एकीने गळफास घेतला तर तिला अॅम्बुलन्समधून…

पुणे : जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

Posted by - December 30, 2022 0
पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी २०२३ रोजी आयोजित जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी अंतिम टप्यात असून पोलीस आयुक्त रितेश…
Nagpur Accident

Nagpur Accident : दुचाकीवरील दोघांना धडक दिल्यानंतर कारने 3 KM पर्यंत फरफटत नेली बाईक

Posted by - August 18, 2023 0
नागपूर : राज्यात अपघातांच्या प्रमाणात (Nagpur Accident) वाढ झाली आहे. यामध्ये (Nagpur Accident) काही अपघात एवढे भयंकर असतात कि काही…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *