काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून दिग्विजय सिंह यांची माघार; निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे यांचे करणार समर्थन

197 0

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या निवडणुकीसाठी 24 सप्टेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज दाखल करण्याचा 30 सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे . अर्थात आजच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख असून ,8 ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे .

दरम्यान एक मोठी बातमी समोर येते आहे. दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळेच आता अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामध्ये लढत होईल. या निवडणुकीमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांचे समर्थन करणार असल्याचे दिग्विजय सिंह यांनी स्पष्ट केल आहे. दरम्यान “आयुष्यभर काँग्रेससाठी काम केलं आणि करत राहील, त्यामुळे खर्गे यांच्या विरोधात लढण्याचा विचारही करू शकत नाही. ” असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे.

Share This News

Related Post

सिंहगडाचा श्वास मोकळा : किल्ले सिंहगडावर पुणे विभागाची अतिक्रमण निर्मूलन कारवाई

Posted by - November 18, 2022 0
पुणे : शुक्रवारी पहाटेपासून किल्ले सिंहगडावर पुणे वनविभागाने अतिक्रमण निर्मूलन कारवाईला सुरुवात केली आहे.  सिंहगडाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच गडाचे सौंदर्य…

पुणे : चांदणी चौक येथील वाहतूक १० ऑक्टोबरपासून काम पूर्ण होईपर्यंत रोज रात्री ‘या’ वेळेत राहणार बंद

Posted by - October 10, 2022 0
पुणे : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील एनडीए चौकातील (चांदणी चौक) दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यासाठी व नवीन पुलाच्या कामासाठी खडक फोडण्याचे काम…
Ajit Pawar And Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांच्या ‘त्या’ खेळीने अजित पवारांना मोठा धक्का

Posted by - January 19, 2024 0
बारामती : बारामतीमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांसोबत सक्रिय काम करणाऱ्यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटासोबत…

पंतप्रधानांचा कार्यक्रम वारकरी संप्रदायाचा होता की भाजपचा ? अंकुश काकडे यांचा सवाल

Posted by - June 14, 2022 0
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात उपमुख्यमंत्री…

#VIDEO : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणते, ” भारतातल्या मुली आळशी, त्यांच्या अपेक्षा अवाजवी…!” तुमचं मत काय ?

Posted by - March 16, 2023 0
काळ बदलला तसं मुली देखील स्वतः कमावून आणि घराला हातभार लावणं यास महत्त्व देतात. एकीकडे मुलींनी वेळेत लग्न करावं, मुलं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *