#CHANDRAKANT PATIL : दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची तरतूद

585 0

मुंबई : दिव्यांग मूल असलेल्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे मूल २२ वर्षांचे होईपर्यंतच्या कालावधीमध्ये एकूण ७३० दिवसांच्या बालसंगोपन रजेची तरतूद करण्यात आली असल्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत म.वि.स. नियम ४७ अन्वये निवेदन केले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, ”सन १९९५ च्या कायद्यानुसार दिव्यांगांचे ७ प्रकार मान्यताप्राप्त होते. त्यामध्ये वाढ होऊन एकूण २१ प्रकारांना २०१६ च्या कायद्यान्वये मान्यता दिलेली आहे. त्याचा अंतर्भाव आदेशात करणे आवश्यक झाल्याने सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहे. तसेच ७३० दिवस बालसंगोपन रजा घेण्यासाठी दिव्यांग पाल्याची वयोमर्यादा २२ वर्षे अशी होती. केंद्र शासनाच्या धर्तीवर सदर वयोमर्यादा काढून टाकण्यात येत आहे. याचा लाभ २२ वर्षांपेक्षा जास्त वयाचे दिव्यांग पाल्य आहेत, अशा शासकीय महिला कर्मचारी/ पुरुष अधिकारी कर्मचारी यांना होईल असे त्यांनी सांगितले.

Share This News

Related Post

” महाराष्ट्रात मोदींचं नाही , तर बाळासाहेबांचं नाव चालतं…!” उद्धव ठाकरे यांनी भाजपवर डागली तोफ ; वाचा काय म्हणाले उद्धव ठाकरे…

Posted by - August 25, 2022 0
मुंबई :” महाराष्ट्रात , मुंबईमध्ये मोदींचं नाही , तर बाळासाहेबांचं नाव चालतं…!” असं वक्तव्य आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी…
jagdish mulik

Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 13, 2024 0
पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील…
Manoj Jarange

Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला

Posted by - December 28, 2023 0
मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीपासून मुंबईपर्यंत पायी मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाची सुरुवात…

Breaking News : भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, ४० ते ५० रहिवाशी अडकल्याची भीती

Posted by - April 29, 2023 0
भिवंडीतील वलपाडा येथे एक तीन मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत ४० ते ५० रहिवाशी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली…

महत्वाची बातमी ! धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर राज्य सरकारने घेतला हा निर्णय

Posted by - April 18, 2022 0
मुंबई- नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंदर्भात महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. भोंग्यासाठी परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *