भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात हैदराबाद येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत भारताचा अनुभवी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी आतापर्यंत प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत. यासह त्यांनी अश्निन आणि जाडेजाच्या जोडीने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. ही जोडी भारताची कसोटीतील सर्वात यशस्वी गोलंदाज जोडी ठरली आहे. तसेच त्यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे आणि हरभजन सिंह यांचा विक्रम मोडीत काढला आहे.
अश्विन आणि जडेजा यांनी मिळून कसोटीत 505* विकेट घेतल्या आहेत. तर, कुंबळे आणि हरभजन सिंह यांच्या जोडीने 501 विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर झहीर- हरभजनची जोडी आहे, ज्यांनी मिळून 474 विकेट घेतल्या आहेत. यानंतर अश्विन- उमेशची जोडी आहे त्यांनी मिळून 431 विकेट्स घेतल्या आहेत. तर, कुंबळे-श्रीनाथ यांच्या जोडीने 412 विकेट्स घेतल्या आहेत.
कसोटीत सर्वाधिक विकेट घेणार्या भारतीय गोलंदाजांच्या जोड्या
1) अश्विन/जडेजा- 505* विकेट
2) कुंबळे/हरभजन- 501 विकेट
3) झहीर/हरभजन- 474 विकेट
4) अश्विन/उमेश- 431 विकेट
5) कुंबळे/श्रीनाथ- 412 विकेट
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांचे स्टेरिंग नातवाच्या हाती; नातू बनला आजोबांचा सारथी
Manoj Jarange : अखेर भगवं वादळं मुंबईत धडकणार ! सरकारच्या शिष्टमंडाळासोबतची बैठक निष्फळ
Manoj jarange Patil : मराठा वादळ मुंबईत धडकणार ! वाहतुकीपासून ते राहण्यापर्यंत कसे आहे नियोजन ?
Pune Crime : WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश
Akola News : मन हेलावून टाकणारी घटना ! ‘त्या’ एका चुकीमुळे 3 वर्षीय चिमुकल्याचा तडफडून मृत्यू
Parth Pawar : पार्थ पवारांनी घेतली गुंड गजा मारणेची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू