रांची : भारत आणि इंग्लंडदरम्यान (Ind Vs Eng) पाच कसोटी सामन्यांची मालिका टीम इंडियाने 3-1 अशी जिंकली आहे. अतिशय नाट्यमय झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडवर 5 विकेट राखून मात केली. स्टार फलंदाज शुभमन गिल आणि युवा फलंदाज विकेटकिपर ध्रुव जुरेल आजच्या विजयाचे हिरो ठरले.
इंग्लंडने विजयासाठी टीम इंडियासमोर 192 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान पार करताना एका बाजूने विकेट पडत होते मात्र शुभमन गिल ध्रुव जुरेल यांनी मोठी भागीदारी करत टीम इंडियाला अनपेक्षित असा विजय मिळवून दिला. या दोघांनी टीम इंडियासाठी संकटमोचकाची भूमिका पार पाडली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime News : पुणे हादरलं! जंगलात जाऊन पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली
Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज