बालभारती शिवाय काहीही न वाचलेले देखील विधान भवनात निवडून जातात – राज ठाकरे (व्हिडिओ)

439 0

पुणे- बालभारती पुस्तकाच्या शिवाय काहीही न वाचलेली लोकं विधान भवनात निवडून जातात अशी मिश्किल टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना केली. पुण्यातील एस एम जोशी सभागृहात झालेल्या पुण्यभूषण या दिवाळी अंकाच्या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी राज ठाकरे बोलत होते.

यावेळी बोलताना एअरटेल सारख्या काही मोबाईल कंपन्या मराठी भाषा नकार देत होत्या त्यावेळी त्यांच्या एअरची टेल मनसेने खेचली आणि त्यामुळे आता मोबाईलमध्ये मराठी भाषा दिसतात असे देखील राज ठाकरे म्हणाले.

मागील काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्यासाठी बंगालला गेलो असता बंगालचा मंत्रालयाची बिल्डिंग म्हाडाच्या बिल्डिंगसारखी दिसत होती. जेव्हा मी मंत्रालयाच्या लिफ्टमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या लिफ्टमध्ये किशोर कुमार यांची बंगाली गाणी लागली. असंच आपल्या भाषेवर ती सर्वांनी प्रेम केलं तर आपली भाषा समृद्ध होईल असे देखील राज ठाकरे म्हणाले.

Share This News

Related Post

#BOLLYWOOD : ‘इतके पैसे घेऊन काय उपयोग की पँटशिवाय बाहेर जावे लागते… ?’ पॅन्ट न घालताच शमिता शेट्टी पडली बाहेर आणि झाली तुफान ट्रोल

Posted by - February 10, 2023 0
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण आणि ‘बिग बॉस 15’ फेम शमिता शेट्टी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने…

पुण्यात सायबर चोरट्यानं महिलेला घातला तब्बल 33 लाखांचा गंडा

Posted by - April 25, 2023 0
पुणे: विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आली असून एका डॉक्टर महिलेला सायबर चोरट्यांनी…
Farmer News

Farmer News : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - December 29, 2023 0
मुंबई : राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना (Farmer News) सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. राज्य सरकारच्या वतीने पीक कर्ज…

#IRCTC टूर पॅकेज : फक्त 19 हजारात मिळवा केरळला जाण्याची संधी, जाणून घ्या टूर पॅकेजशी संबंधित सर्व माहिती

Posted by - March 15, 2023 0
उन्हाळा सुरू होताच लोक सुट्ट्यांचे प्लॅनिंग करू लागतात. अशातच जर तुम्हीही या उन्हाळ्यात तुमची सुट्टी चांगल्या ठिकाणी घालवण्याचा विचार करत…

बोर्ड परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करणार ; शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे आदेश

Posted by - March 17, 2022 0
महाराष्ट्रात आता कोरोनाचं संकट कमी झाल्यानंतर बोर्डाने पुन्हा दोन वर्षांनंतर पुन्हा ऑफलाईन परीक्षा घेण्याचं आव्हान घेतलं आहे. दरम्यान बोर्डाच्या परीक्षा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *