वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का… ; अखिलेश यादव यांचं सूचक ट्विट

280 0

देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारं राज्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये जनमत कोणाच्या बाजूने असेल ते गुरूवारी सकाळीच समजू लागले. उत्तर प्रदेशमध्ये एकूण ४०३ जागांवर मतदान झाले. सरकार स्थापनेसाठी २०२ एवढ्या बहुमताची गरज लागणार आहे. याचदरम्यान समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सुरूवातीचे कल हाती येत असताना सूचक ट्वीट केलं.

धैर्याची मुख्य परीक्षा अजून शिल्लक आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मतमोजणी केंद्रांवर रात्रंदिवस जागरुकपणे कार्यरत राहिल्याबद्दल सपा आणि मित्रपक्षांच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे, समर्थकांचे, नेत्यांचे, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार! ‘लोकशाहीचे शिपाई’ आता विजयाचं प्रमाणपत्र घेऊनच परततील, अशा आशयाचं ट्वीट अखिलेश यादव यांनी केलं.

Share This News

Related Post

पुणे शहरातील दोन हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Posted by - January 14, 2023 0
पुणे : पुणे शहरातील पूर संरक्षक भिंत, कात्रज कोंढवा-रस्त्यासाठी भूसंपादन, उड्डाणपूल, अंडरपास, ग्रेड सेपरेटर अशा २ हजार कोटींच्या प्रस्तावांना मान्यता…

ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, हार्दिक पटेलचा राजीनामा

Posted by - May 18, 2022 0
अहमदाबाद- गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा…

कोल्हापुरात केमिकल फॅक्टरीला भीषण आग (व्हिडिओ)

Posted by - January 24, 2022 0
कोल्हापूर- केमिकलचा स्फोट झाल्यानं कोल्हापुरात केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली…

उपोषण करून सरकारला जाब विचारणाऱ्या अण्णांच्या विरोधात आता आंदोलन !

Posted by - May 19, 2022 0
राळेगणसिद्धी- आंदोलन, उपोषणा करून सरकारला जाब विचारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मागील काही दिवसांपासून शांत बसलेले पाहायला मिळत आहेत. देशात…

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद : महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथलं षंढ आणि नामर्द सरकार गप्प बसले, तुमच्यात दम असेल तर…! संजय राऊत यांची तोफ पुन्हा धडाडली

Posted by - December 7, 2022 0
मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद मोठ्या प्रमाणावर चिघळला आहे. सर्वच पक्षाचे नेते संताप व्यक्त करत आहेत. संजय राऊत यांनी देखील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *