raj-thackeray

… मग मतदानावेळी कुठं जाता? राज ठाकरेंचा परखड सवाल

654 0

मनसे साधन सुविधा विभागाचा पाचवा वर्धापन दिन रविवारी (दि.11) मुंबईत प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरात झाला. या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये प्रश्न घेऊन आलेल्या शेतकऱ्यांबरोबर घडलेला किस्सा सांगत त्याची कारणं सांगितली. यावेळी त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करायला गेलेले असतानाचा घडलेला एक प्रसंग सांगितला.

यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील नद्यावरुन तसेच या वर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली. यावर त्यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचा सल्ला दिली. प्रशासनाच्या साधन सुविधेवरुनही ठाकरे यांनी सरकारला सुनावलं. 

Share This News

Related Post

मोठी बातमी : कसबा चिंचवड पोटनिवडणूकीतून संभाजी ब्रिगेडची माघार; महाविकास आघाडीला संभाजी ब्रिगेड करणार मदत

Posted by - February 10, 2023 0
पुणे : सध्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवार जाहीर केले असून, आज संभाजी…

पुण्याच्या मेट्रोमधून असा करता येणार प्रवास, जाणून घ्या तिकिटाचे दर

Posted by - March 4, 2022 0
पुणे – येत्या रविवारी ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. पुणेकरांसाठी मेट्रोमधून प्रवास करण्याचे…

#DIVORCE : पत्नीपीडित पतीला मिळाली अखेर अश्लाघ्य भाषेत शिव्या देणाऱ्या पत्नीपासून सुटका ! उच्च न्यायालयाने खडसावले, ‘कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने जगता आले पाहिजे… !’

Posted by - February 17, 2023 0
नवी दिल्ली : आत्तापर्यंत आपण महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना ऐकल्या वाचल्या असतील. हुंडाबळी, शारीरिक, मानसिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक महिलांना…
Congress

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ माजी मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याने राष्ट्रवादीमध्ये केला प्रवेश

Posted by - April 22, 2024 0
मुंबई : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये काँग्रेसच्या आणखी एका नेत्याने पक्षाची साथ सोडत…

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमूलाग्र बदलांची गरज- दीपक केसरकर

Posted by - September 16, 2022 0
पुणे: महाराष्ट्र शैक्षणिक क्षेत्रात देशात अग्रेसर राहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे,…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *