मुंबई : सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहाता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षाला (Sanjay Raut) कोणत्या आणि किती जागा मिळणार? याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. महाविकास आघाडीमध्ये एकीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटानं लोकसभेच्या 23 जागांवर दावा केला आहे, तर दुसरीकडे आता काँग्रेस देखील 22 जागांवर दावा करण्याची शक्यता आहे. यानंतर आता जागा वाटपाबाबत पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात शिवसेना मोठा पक्ष आहे. दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून त्यांच्या पक्षातील मोठ्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत, आम्ही 23 जागांची मागणी करत आहोत, चर्चा सुरु आहे. जे बोलत आहेत ते कोण आहेत? त्यांचा काय अधिकार, काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे, आम्ही दिल्लीत बोलू.23 जागा आम्ही लढलो होतो, 18 जागा आम्ही जिंकलो होतो. उद्धव ठाकरे , शरद पवार, राहुलजी, खर्गेजी आणि वेणुगोपाल यांचा उत्तम संवाद असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
IND Vs RSA 2nd Test : फिटनेस टेस्टमध्ये शमी अपयशी; त्याच्या जागी ‘या’ खेळाडूचा संघात समावेश
Yavatmal Crime : यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल
Flight Cancelled : खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्ली, हैदराबाद, गोव्याकडे जाणारी 14 विमाने रद्द
Pune Transport : पुण्यात 1 जानेवारी निमित्त वाहतुकीत होणार ‘हा’ मोठा बदल
Pune Crime : पुण्यातील येरवडा जेलमध्ये कैद्याची निर्घृणपणे हत्या
Pune Video : पुण्यात कुऱ्हाड गँग सक्रीय ! कुऱ्हाडीने बेदम मारहाण करत आरोपींनी ग्राहकांना लुटलं
Thane News : खळबळजनक ! ठाण्यात ज्यू धर्मियांच्या प्रार्थनास्थळाजवळ बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल
Maratha Reservation : जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मार्ग ठरला
Pune News : पुण्यात आईच्या डोळ्यादेखत डंपरने लेकराला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटवला
Madhya Pradesh Accident : बस आणि डंपरचा भीषण अपघात,12 जणांचा मृत्यू