मुंबई : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वांनाच निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता लोकसभा निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरोधात महायुती असा सामना होणार आहे. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
‘जोपर्यंत आमचा पक्ष महाविकास आघाडीसोबत अधिकृत युती करत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आणि शरद पवार यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं’ प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ind Vs Eng : टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी दणदणीत विजय
Pune News : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी PMC दाखल; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
Maratha Reservation : मराठा पुन्हा एकवटणार; मनोज जरांगे यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा
Beed News : करुणा मुंडेंच्या कार्यक्रमात जोरदार राडा
Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल
Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक