सोलापूर : मोदींच्या काळात तब्बल 17 लाख हिंदू कुटुंबांनी भारताचं नागरिकत्व सोडलं आणि परदेशात जाऊन स्थायिक झाले आहेत. त्यांच्याकडे केलेल्या मागण्या पूर्ण करता येत नाही, त्यामुळे त्यांना धमकावलं जातं होतं, त्यातूनच त्यांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही : रामदास आठवले
Pune Crime : धक्कादायक ! पत्नीने दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा
Pune News : जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘माय फस्ट सेल्फी वोट’ स्पर्धेचे आयोजन
ISRO : चंद्रावर अपेक्षेपेक्षा 5 ते 8 पट अधिक पाणी; ISRO च्या अभ्यासात मोठा खुलासा
Punit Balan : ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’तर्फे वेद विज्ञान महाविद्यापीठास स्कूल बस भेट
Accident News : कराड चिपळूण महामार्गावर गॅस टँकरचा भीषण अपघात; मोठ्या प्रमाणात झाली गॅस गळती
Nashik News : हृदयद्रावक ! सख्ख्या बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू
Weather Update : हाय गर्मी ! हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट
Devendra Fadnavis : शरद पवारांना मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता लागला भाजपच्या गळाला