महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण टिकविण्याची हीच ती वेळ ! काँग्रेस नेत्याची ‘ही’ पोस्ट चर्चेत

298 0

मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकांचे भवितव्य काय असा प्रश्न विचारला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता महाराष्ट्र युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

महाराष्ट्रात मात्र या निवडणूका ओबीसी आरक्षणाशिवायच घ्याव्यात असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले असताना मध्यप्रदेश राज्याने हे कसे काय साध्य केले? हा प्रश्न महाराष्ट्र सरकारला विचारला जात आहे. ही परवानगी देत असताना मात्र या निवडणूका एका आठवड्यातच जाहीर कराव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.

सत्यजित तांबे यांनी ट्विट करून म्हंटल आहे महाराष्ट्रात OBC आरक्षण टिकविण्याची हीच ती वेळ
मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा गोळा करून मा. सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यास आरक्षण मिळू शकते, हेच आजच्या निर्णयाने दाखवून दिलं आहे. आता आपल्या #MVA सरकारनेही केंद्र सरकारवर अवलंबून न राहता हा डेटा गोळा केला पाहिजे !

 

Share This News

Related Post

अनिल देशमुख, सचिन वाझे यांच्यासह देशमुखांचे दोन सचिव सीबीआयच्या ताब्यात

Posted by - April 4, 2022 0
मुंबई- मनी लॉन्ड्रिग प्रकरणी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख , त्यांचे स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे…

#CNG : तुम्ही CNG वाहन चालवता का ? मग ही बातमी वाचाच ! पुण्यातील सीएनजी पंप राहणार आहेत बेमुदत बंद

Posted by - January 24, 2023 0
पुणे : पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असतानाच सध्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. पण तुम्ही देखील…

Breaking दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

Posted by - March 30, 2022 0
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. काही समाजकंटकांनी सीएम केजरीवाल यांच्या घरावर…
Sanjay-Matale

संजय माताळेंवर कौतुकाचा वर्षाव ! खडकवासला धरणात बुडणाऱ्या मुलींचे वाचवले होते प्राण

Posted by - May 16, 2023 0
पुणे : काल पुण्यातील खडकवासला धरण (Khadakwasla Dam) परिसरात 9 मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी 7 मुली पाण्यात बुडाल्याची घटना…

BIG NEWS : अहमदनगरच्या गंगामाई साखर कारखान्यात भीषण स्फोट; कारखान्यापासून पाच किलोमीटरचा परिसर केला निर्मनुष्य

Posted by - February 25, 2023 0
अहमदनगर : अहमदनगर-औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गंगामाई कारखान्याच्या डीसलेरी विभागाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये कारखान्याचा मोठ्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *