Sanjay Raut

Sanjay Raut : गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शहा-फडणवीसांनी प्रयत्न केले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

417 0

मुंबई : “भाजपा व त्यांचे मित्रपक्ष मिळून बहुमताच्या आसपास पोहोचत नाहीत व इंडिया आघाडीस तीनशेच्या जवळपास जागा मिळत आहेत,” असं भाकित उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी केलं आहे. “मोदींचे सरकार जात आहे. त्यामुळे परदेशी उद्योगपतींनी साधारण सवा लाख कोटींची गुंतवणूक मागे घेतली. नव्या सरकारबरोबर नवा करार करू असे या सगळ्यांचे म्हणणे आहे,” असा दावा राऊत यांनी केला आहे.

राऊत इतक्यावरच थांबले नाहीतर मोदी सरकारच्या काळात परदेशातील भारतीय गुंतवणूक वाढली असून हा सर्व काळा पैसा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. राऊत यांनी नितीन गडकरींचा नागपूरमध्ये पराभव करण्यासाठी मोदी आणि शहांनी प्रयत्न केल्याचाही दावाही केला आहे. संजय राऊत यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Buldhana Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या स्कॉर्पिओचा भीषण अपघात

Baby Care Center : दिल्ली हादरली ! बेबी केअर सेंटरला लागली भीषण आग; 7 नवजात बाळांचा मृत्यू

Cyclone Update : काही तासांमध्ये ताशी 110 ते 120 किमी वेगानं चक्रीवादळ धडकणार; महाराष्ट्राबाबत IMD ने दिला ‘हा’ इशारा

Share This News

Related Post

महत्वाची बातमी: “…तर एकनाथ शिंदे यांना द्यावा लागू शकतो मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा;शिंदे-फडणवीस सरकारसाठी उद्या महत्त्वाचा दिवस

Posted by - July 10, 2022 0
मुंबई :11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या निलंबनाच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस…

सावरकरांचा उल्लेख करत अरविंद केजरीवालांची मोदी सरकारवर टीका; म्हणाले, “इंग्रजांची माफी…”

Posted by - July 23, 2022 0
दिल्ली : माफियांना आश्रय दिल्याचा आरोप सक्सेना यांनी केला आहे. तसेच दिल्ली सरकारच्या वादग्रस्त नवीन उत्पादन शुल्क धोरणाबाबत सीबीआय चौकशी…

‘ या ‘ कारणासाठी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट ; 1 तासाच्या चर्चेनंतर …

Posted by - August 29, 2022 0
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष अद्याप देखील संपला नाहीये. प्रत्येक पक्ष सध्या एकमेकांवर शाब्दिक टीकाटिप्पणीसह अगदी धक्काबुक्कीवर देखील येत आहेत.…

लोकसभा निवडणुका निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

Posted by - March 17, 2024 0
पुणे दि. १७- लोकसभा सार्वत्रिक निवडणुका निकोप वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सुहास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *