मुख्यमंत्री शिंदेंविरोधात मनसेचा उमेदवार ठरला ! पाहा ठाण्यात कशा होणार लढती

14 0

लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची भूमिका जाहीर केली आहे.‌ त्यानुसार त्यांनी आतापर्यंत एकूण सात उमेदवार जाहीर केले आहेत. तर उरलेल्या जागांसाठी त्यांचे एक एक उमेदवारी हि आता फिक्स होताना दिसत आहेत.

राज्यात आचारसंहिता लागू झाली असून अवघ्या महिनाभरावर निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडी आणि तिसऱ्या आघाडीकडूनही उमेदवार निश्चित करणं सुरू आहे. त्यातच आता मनसे कडूनही अगदी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील इच्छुकांची नावं समोर आली आहेत. आणि याच नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता देखील आहे. त्यातच विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील मनसेचा तगडा उमेदवार असणार आहे.

अशा असतील लढती

1. एकनाथ शिंदे vs अभिजित पानसे
2. संजय केळकर vs अविनाश जाधव
3. प्रताप सरनाईक vs संदीप पाचंगे
4. जितेंद्र आव्हाड vs सुशांत सूर्यराव

ठाणे शहर, ओवळा माजिवडा, कळवा मुंब्रा, कोपरी-पांचपाखाडी या विधानसभा मतदारसंघांसाठी मनसेने तयारी सुरू केली असून अभिजीत पानसे, अविनाश जाधव, संदीप पाचंगे, सुशांत सूर्यराव अशी इच्छुक उमेदवारांची नावं आहेत. याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही, त्यामुळे राज ठाकरे आपल्या या चार शिलेदारांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Share This News

Related Post

बहीण म्हणून वसंत मोरेंच्या पाठीशी, रुपाली पाटील यांच्याकडून पाठराखण

Posted by - April 6, 2022 0
पुणे – राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या भूमिकेनंतर पुण्यातील मनसेच्या स्थानिक नेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी…
Pune News

Pune News : वडगाव शेरीतील मेळाव्यात भाजपकडून महाविजयाचा निर्धार

Posted by - April 1, 2024 0
पुणे : ‘अन्य पक्षांप्रमाणे आमच्या पक्षातील निवडणुकीत उमेदवारीसाठी (Pune News) स्पर्धा, चुरस असते. पक्षाची उमेदवारी फक्त एकालाच मिळते. पण भारतीय…
Ajit Pawar happy

NCP : राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरुन रणसंग्राम; अजित पवारांसह ‘या’ 5 नावांची होत आहे चर्चा

Posted by - June 22, 2023 0
मुंबई : काल शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा 25 वा रौप्य महोत्सव कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात…

“आमदारांना घरे मोफत नाही, तर पैसे मोजावे लागणार… .” जितेंद्र आव्हाडांनी सांगितली किंमत

Posted by - March 25, 2022 0
मुंबई- मुंबईमध्ये 300 आमदारांना म्हाडातर्फे कायमस्वरुपी घरं देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल अधिवेशनात केली. या घोषणेनंतर सर्वच स्तरातून…

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी अनुभवसिद्ध पद्धतीने माहिती गोळा करावी

Posted by - May 21, 2022 0
पुणे – ओबीसी राजकीय आरक्षणासाठी शासकीय यंत्रणेमार्फत अनुभवसिद्ध समकालीन आणि कसून मिळविलेल्या माहितीच्या आधारीतच अंतिम अहवाल केला जावा, अशा मागणीचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *