जालना : नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांची गाडी अडवून घोषणाबाजी केल्याप्रकरणी काही मराठा आंदोलकांवर (Manoj Jarange) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं सरकारनं नवीन नियम काढला आहे का? घोषणा दिल्या की 353 कलमानुसार गुन्हा दाखल करण्याचा, असा सवाल जरांगे यांनी विचारत हे गृहमंत्र्यांचं षडयंत्र असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
घोषणा दिल्या तरी 353 कलमानुसार गुन्हा दाखल करणार का? असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. याला आता पुढं चालून जशाच तसं उत्तर दिलं जाईल असं जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत मी कोणताही उमेदवार दिलेला नसून माझा कुणालाही पाठिंबा नाही. आंदोलनाचा कुणी गैर फायदा घेवू नये आणि माझा फोटोही कुणी वापरु नये असंही जरांगे पाटील यांनी यावेळी म्हंटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Urfi Javed : हाय गर्मी ! म्हणत एअरपोर्टवर उर्फीने काढले कपडे
Jalgaon News : विजेचा धक्का लागल्याने 11 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Sassoon Hospital : उंदीर चावल्यामुळे तरुणाचा मृत्यू; ससूनमधील धक्कादायक प्रकार
Gadchiroli News : गडचिरोलीत सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई; 8 माओवादी ठार
Shirpur Police : पावणेतीन लाखांची अवैध दारू जप्त; शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई
Loksabha Election: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे स्टार प्रचारक जाहीर; 40 दिग्गजांचा समावेश
Heena Gavit : चर्चेतील महिला : हीना गावित
Water Supply : गुरुवारी पुण्यात पाणीपुरवठा असणार बंद; महापालिकेने पाणी जपून वापरण्याचे केले आवाहन
Sangli Accident : सांगलीमध्ये भीषण अपघात ! 4 ऊसतोड मजूरांचा जागीच मृत्यू
Chandrakant Patil : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात