Gautam Gambhir Quit Politics

Gautam Gambhir Quit Politics: PM Modi थॅंक्स, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

286 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir Quit Politics) याने राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी यापुढे राजकारण करणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे विनंती केली आहे. गंभीरला आता फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं असल्याचं त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय लिहिले पोस्टमध्ये?
राजकारणाला रामराम म्हणण्यापूर्वी गौतम गंभीरने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये गंभीरने म्हटलंय की, मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट संदर्भातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manoj Jarange : जरांगे पाटलांची प्रकृती अचानक खालावली; डॉक्टरांचं पथक मध्यरात्री अंतरवालीत दाखल

Weather Update : राज्यात आज पावसाची दाट शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना देण्यात आला यलो अलर्ट

Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Vrikshasana : वृक्षासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Amit Thackeray

Amit Thackeray : मनसेमध्ये मोठा राडा ! अमित ठाकरेंवर पदाधिकाऱ्याने केला मारहाणीचा आरोप

Posted by - January 9, 2024 0
नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे इथं मनसेचे मराठी कामगार सेना राज्य उपाध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं…
Sharad Pawar Speak

Sharad Pawar On Communal riots : राज्यात धार्मिक दंगली घडत नाहीत, घडवल्या जातात; पवारांचा नेमका कोणावर निशाणा?

Posted by - June 7, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी…

अटल बिहारी वाजपेयी जयंती विशेष: अटलजींनी घेतलेले ५ महत्वाचे निर्णय ; ज्यामुळे भारताला मिळाली नवी दिशा

Posted by - December 25, 2022 0
भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वाजपेयी यांची आज जयंती. अटलजींची जयंती गुड गव्हर्नन्स डे अर्थात सुप्रशासन दिवस म्हणून साजरा…

रवींद्र साळेगावकरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची मागणी

Posted by - April 14, 2023 0
भाजपचा शिवाजीनगर अध्यक्ष रवींद्र साळेगावकर याच्या विरोधात दाखल गुन्ह्यांचा तपास करून त्याच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे…

शरद पवार महाविकास आघाडीच्या मोर्चात होणार सहभागी

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महापुरुषांच्या आव्हानाच्या निषेधार्थ आज मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून क्रुडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *