ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ; संभाजी ब्रिगेडची मागणी

78 0

पुणे : महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा राजकीय आरक्षण रद्द झालं होतं. मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने व राज्यातील तमाम ओबीसींच्या वतीने लढा सुरू होता. मात्र यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आलेली होती. ओबीसींना सर्व निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे यासाठी सरसकट ओबीसींची जात निहाय जनगणना झाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी होती .

आणि ओबीसी आरक्षणाशिवाय महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जाऊ नये अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका होती व आहे. आज मा. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा केला येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसींना प्रतिनिधित्व मिळणार., या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाविषयीच्या आजच्या निर्णयाचे हा तात्पुरता दिलाच आहे. महाराष्ट्रात ओबीसींची जात निहाय जनगणना जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत ओबीसींची टक्केवारी समजणार नाही. त्यासाठी ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची मागणी कायम आहे. सरकारने गाफील न राहता तात्काळ जनगणना करावी अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती वजा मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत व सर्व पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन…

Share This News

Related Post

Pune Accident

Katraj-Kondhwa Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ‘त्या’ भीषण अपघाताचा व्हिडिओ आला समोर

Posted by - August 10, 2023 0
पुणे : पुण्यातील कोंढवा बुद्रुक स्मशानभूमी जवळ (Katraj-Kondhwa Accident) आज विचित्र अपघात पाहायला मिळाला. या अपघातात (Katraj-Kondhwa Accident) एक जण…

“राऊत लहान माणूस आहे का ? त्याला हे बोलणं शोभतं का ?” संजय राऊत यांनी आरोप केलेल्या राजा ठाकूर याचा प्रतिवार, कोण आहे राजा ठाकूर… वाचा सविस्तर

Posted by - February 22, 2023 0
मुंबई : संजय राऊत यांनी काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून आपल्या जीविताला…

पुण्यात निवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठा धक्का ! नगरसेविकेच्या पतीचा राष्ट्रवादीत प्रवेश

Posted by - February 5, 2022 0
पुणे महानगरपालिकेचा प्रारूप प्रभाग आराखडा आराखडा सादर झाला आणि शहरातील राजकारण तापण्यास सुरू झाली. त्यातच आता शहरातील राजकारण तापण्यास सुरुवात…

मनसेचा उद्या पदाधिकारी मेळावा; राज ठाकरे करणार मार्गदर्शन

Posted by - May 27, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील काही दिवसांपासून सभांचा धडका लावला आहे. तसंच राज यांनी पक्षवाढीच्या हालचालींना देखील…

थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याला आग, चोरीसाठी अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची शक्यता

Posted by - January 25, 2022 0
पुणे- पुण्याजवळील थेऊर इथं गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना एका अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *