Bajrang Sonawane Accident

Bajrang Sonawane Accident : बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणेंच्या कारचा भीषण अपघात

439 0

बीड : नुकताच लोकसभेचा निकाल लागला. यामध्ये बीडमधून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane Accident) यांनी विजय मिळवला. बजरंग सोनवणे यांना शरद पवार गटाकडून उमेदरवारी देण्यात आली होती. मात्र आता बीडमधून एक मोठी बातमी समोर आली. बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यातील गाडी बजरंग सोनवणे यांच्या गाडीला धडकली. या अपघातामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे.

रात्री उशिरा बजरंग सोनवणे यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते परतत असताना हा अपघात झाला आहे. बजरंग सोनवणे यांच्यासह इतर सर्वजण सुखरूप असल्याचे समोर आले आहे. जालना जिल्ह्यात धुळे – सोलापूर महामार्गावर रात्री उशिरा हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये काहीजण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहे.

बजरंग सोनवणे यांच्यासह इतर सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.हा अपघात इतका भीष होता की या अपघातामध्ये बजरंग सोनवणे यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. या अपघातामधून ते सुखरूप बचावले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Pune Crime News

Pune Crime News : पुणे पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली; कुख्यात गुंड निलेश घायवळचे रिल्स व्हायरल

Posted by - February 9, 2024 0
पुणे : पुणे पोलिसांनी सगळ्या गुन्हेगारांची परेड काढून सज्जड (Pune Crime news) दम दिला मात्र पुणे पोलिसांच्या आदेशाला “भाई लोकांच्या”…
uday samant

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार चर्चा; उदय सामंतांची माहिती

Posted by - December 10, 2023 0
रत्नागिरी : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी हिवाळी अधिवेशना दरम्यान सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे…

मोठी बातमी! राज्यपालांनी बोलावलं विशेष अधिवेशन? ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध लागणार

Posted by - June 28, 2022 0
मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने…

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम, सर्वच पक्षांनी आमदारांना मुंबईत बोलावले

Posted by - June 16, 2022 0
मुंबई- राज्यसभेनंतर आता येत्या 20 जून रोजी विधानपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. त्यासाठी मतांच्या फोडाफोडीचे राजकारण होऊ नये म्हणून प्रत्येक…

आगामी 25  वर्षातील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणारा अर्थसंकल्प -चंद्रकांत पाटील

Posted by - February 1, 2022 0
पुणे- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन देशाला आत्मनिर्भर आणि संपन्न बनविण्यासाठीचा ऐतिहासिक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *