अयोध्येतील राम मंदिरामध्ये 22 जानेवारी 2024 रोजी रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे विरोधांकडून यावर राजकारण सुरु आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यात वाकयुद्ध सुरू असल्याने अशातच आता कंगना राणावतने (Kangana Ranaut) अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे.
काय म्हणाली कंगना राणावत?
अयोध्या धामला भेट देणारे लोक पुण्य कमावतात. हे आमचे सर्वात मोठं ‘धाम’ आहे जसं व्हॅटिकन सिटीला जगात महत्त्व आहे, त्याचप्रमाणे अयोध्या धाम आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आपण भाग्यवान आहोत की प्रभू रामाने आपल्याला येथे येऊन पूजा करण्याची बुद्धी दिली आहे, असं कंगना राणावत म्हणाली.
यावेळी तिला काँग्रेस नेत्यांनी अयोध्येतील राम मंदिराचं निमंत्रण टाळल्याने कंगनाला यावर प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, दुर्बुद्धी असलेले आणखी काही लोक त्यांच्या धामला गेले नाहीत. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि ‘रामराज्य’ पुन्हा स्थापन होणार आहे, असं कंगना राणावत म्हणाली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
IPLची टायटल स्पॉन्सरशिप टाटाकडेच; 5 वर्षांसाठी मोजले ‘एवढे’ कोटी
Sharad Pawar : ‘नवरा जर रुबाब करत असेल तर..’ शरद पवारांनी महिलांना दिला ‘हा’ सल्ला
Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका
Tea : चहा पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती आहे?
Satara News : खळबळजनक ! राजवाडा परिसरात अर्धनग्नावस्थेत आढळला जळालेला मृतदेह
Maratha Reservation : मराठा आरक्षणाला मुळ ओबीसींचा बारा बलुतेदारांचा विरोध नाही – सोमनाथ काशिद
Pune News : मेट्रोच्या सुरक्षा रक्षकाने मायलेकरांचा वाचवला जीव
Reliance Industries : मुकेश अंबानींने घेतला मोठा निर्णय ! देशभरातील रिलायन्सच्या…