नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने (High Court) राज्यातील अधिकृत कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक केले होते. सध्या सरकारी कागदपत्रांमध्ये मुलांच्या नावापुढे वडिलांचे नाव लिहिले जाते. तर मुलांच्या नावापुढे आईचे नाव लिहिणे ऐच्छिक होतं. पण आता मुलांना त्यांच्या नावापुढे आईचे नाव लिहिणे बंधनकारक होणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारने आपले नवे महिला धोरण जाहीर करण्यात आले. आता हाच निर्णय संपूर्ण देशात लागू होण्याची शक्यता आहे.
दिल्ली हायकोर्टाने काय दिला निर्णय?
विद्यार्थ्याच्या प्रमाणपत्रांमध्ये, पदव्या आणि इतर शैक्षणिक दस्तऐवजांमध्ये वडिलांसोबत आईचं नावही लिहिलं पाहिजे. न्यायमूर्ती सी हरी शंकर यांनी निरीक्षण नोंदवले की, ज्याप्रमाणे एखादा मुलगा अथवा मुलगी हे एका जोडप्याचं अपत्य असतं. त्याप्रमाणे वडिलांप्रमाणे आई देखील पालक म्हणून ओळखली जाण्याचा तिचा हक्क आहे. हा अधिकार नाकारणे म्हणजे लिंगभेदाची जुनाट कल्पना असल्याचेही न्यायमूर्ती म्हणाले. त्यामुळे आता दिल्ली हायकोर्टाचा निर्णय युजीसी आणि विद्यापीठ मान्य करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Mahayuti Seat Sharing : ‘…तरच जागा मागा’, अमित शाहांनी शिंदे-पवारांना स्पष्टपणे सांगितलं
Lok Sabha Elections : MIM राज्यात लोकसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; जलील यांनी केली मोठी घोषणा
Baramati Loksabha : शिवतारे पराभवाचा वचपा काढणार? विजय शिवतारे यांनी थोपटले दंड
Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड अखेर खुला!
ST bus Accident : जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात
Electoral Bonds : इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती 24 तासांत जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश
Sharad Pawar : निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण
Maratha Reservation : जालन्यात मध्यरात्री पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा
Accident News : देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जणांचा मृत्यू
Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा