मुंबई : महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका (Weather Update) बसला आहे, गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचं आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या कही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या काळात महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग ताशी 40-50 कीमी इतका असण्याची शक्यता आहे.
‘या’ जिल्ह्यांना दिला यलो अलर्ट
नांदेड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून पुढील 2-3 दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Rohit Pawar : सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेत रोहित पवारांना रडू कोसळले
T20 World Cup 2024 : टी – 20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर
Thane News : राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराच्या स्वीय सहाय्यकाचा भीषण अपघात
Parbhani Crime : महाराष्ट्र हादरला ! प्रेमाला विरोध करत आई-वडिलांनी पोटच्या लेकीची केली हत्या
Maharashtra Politics : ‘फडणवीसांविरोधात रचण्यात आला होता कट’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा
Manifesto : बीबीसी न्यूज मराठीचा महिलांसाठीचा ‘ती’चा जाहीरनामा प्रकशित
KPK Jeyakumar : खळबळजनक ! 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ काँग्रेस नेत्याचा आढळला मृतदेह
Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू