मनसे अध्यक्ष आज पनवेमध्ये निर्धार मेळावा घेणार आहेत. या मेळाव्यात ते काय बोलणार याकडे सगळ्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. या सभेमध्ये ते मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यंवरून सरकारला अल्टिमेटम देण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आपल्या सभेत नेमके काय म्हणाले चला पाहूया….
![Raj Thackery](https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2023/08/Raj-Thackery-1024x703.jpg)