Mumbai Mantralaya

Mumbai Mantralaya : अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं मंत्रालयात घुसून आंदोलन; संरक्षण जाळीवर आंदोलकांनी मारल्या उड्या

952 0

मुंबई : मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांचं आंदोलन (Mumbai Mantralaya) सुरू आहे. मंत्रालयात अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
मंत्रालयात घुसून अप्पर वर्धा धरणग्रस्त आंदोलनकांनी आंदोलन केलं आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आत्महत्या करू, असं म्हणत आंदोलनकांनी मंत्रालयातील दुसऱ्या माळ्यावरून सरंक्षक जाळ्यांवर उड्या मारल्या आहेत. हे सगळे आंदोलन करणारे शेतकरी हे अमरावतील जिल्ह्यातील आहेत.

या कारणामुळे सुरु आहे आंदोलन
अप्पर वर्धा धरणग्रस्तांचा प्रश्न मागील 40 वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक दिवसांपासून धरणग्रस्तांचा आंदोलन सुरु होतं. मात्र सरकारने आंदोलनांची साधी दखलही न घेतल्याने आक्रमक झालेल्या आंदोलकांनी थेट मंत्रालय गाठलं आणि आंदोलन सुरु केलं. यानंतर पोलिसांनी कारवाई करून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Share This News

Related Post

Raigad Sohala

राज्याभिषेक सोहळ्यातुन ‘हा’ नेता तडकाफडकी रायगडावरून निघून गेला; चर्चाना उधाण

Posted by - June 2, 2023 0
पुणे : रायगडावर मोठ्या दिमाखात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा (350th coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj)…

सणासुदीच्या दिवसात एसटी कर्मचाऱ्यांवर येणार आर्थिक संकट ? राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे एसटी महामंडळासमोर मोठे आव्हान

Posted by - September 19, 2022 0
महाराष्ट्र : पुढच्या महिन्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा हा पेचाचा प्रश्न एसटी महामंडळासमोर उभा ठाकला आहे. सरकारकडून एसटी महामंडळास…

पुणे : वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात शेतकऱ्याच्या तीन गाई वीज पडल्याने ठार

Posted by - April 23, 2022 0
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बेट भागात विजेच्या कडकडाट, वादळासह अवकाळी पाऊस झाला.शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे शुक्रवारी दि. २२ रात्री ८…

सचिन वाझेंच्या पुनर्नियुक्ती प्रकरणी परमबीर सिंह यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

Posted by - February 2, 2022 0
मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पर्यावरण…

ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया… काय म्हणाले राऊत ?

Posted by - April 5, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते संजय राऊत यांची अलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने जप्त केलं आहे. या कारवाई नंतर संजय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *