जालना : मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. पण अजूनही लढाई संपलेली नाही. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आंतरवाली सराटीमध्ये परतल्यानंतर 4 महत्वाच्या घोषणा केल्या. या घोषणा कोणत्या आहेत जाणून घेऊयात…
1) मराठा आरक्षणाच्या आदेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार
2) सगेसोयरे कायद्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे सरकारला आवाहन
3) मनोज जरांगे पाटील हे उद्या, 29 जानेवारी रोजी जरांगे रायगडावर जाणार व परवा रायगडावर दर्शन घेणार आहेत.
4) आंदोलन सुरु ठेवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे यावेळी जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
फडणवीस, पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर
मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेणार नाही असे फडणवीस म्हणाले. याला जरांगे पाटलांनी उत्तर दिले. मग आंदोलन सुरुच राहणार, असे जरांगे म्हणाले. आता लाख मराठाऐवजी लाख ओबीसी, अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी दिली होती. यावर उत्तर देताना दोन्ही आम्हीच असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Marathi Compulsory: इंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्तीची, शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : खळबळजनक ! पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअर तरुणीची गोळ्या झाडून हत्या
Car Accident News : भरधाव कारची कंटेनरला धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू
Money : 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ 6 नियम
Maharashtra Weather Update: महाराष्ट्र गारठणार ! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात असणार थंडीचा मुक्काम
Blood Donation : सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडीत विक्रमी 3671 जणांचे रक्तदान
Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात ‘खेला खोबे’! नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा