Eknath Shinde

Pension : निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

4000 0

मुंबई : 1 नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय सेवानिवृत्ती वेतन (Pension) योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.विधानसभेच्या दोन्ही सभागृहात निर्णय आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केला. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के इतके निवृत्तिवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ, तसेच निवृत्तीवेतनाच्या 60 टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई भत्ता वाढ मिळणार आहे.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या 50 टक्के निवृत्तीवेतन देणारी सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे. 1 नोव्हेंबर 2005 रोजी आणि त्यानंतर नियुक्ती झालेल्या सुमारे साडेआठ लाख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Vrikshasana : वृक्षासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

मुंबई : टॅक्सी चालक मालक संघटनेच्या उपाध्यक्ष आशा विचारे मामेटी यांचा शिंदे गटात प्रवेश

Posted by - November 23, 2022 0
मुंबई : मुंबई येथील गिरगाव विभागातील शिवसेनेच्या उपनेत्या आणि मुंबई टॅक्सी चालक मालक संघटनेच्या उपाध्यक्ष आशा विचारे मामेटी यांनी बाळासाहेबांची…
Navi Mumbai

स्थानिक गुंडाकडून दाम्पत्याला दगडाने मारहाण; म्हणाला वडापावची गाडी लावायची असेल तर…

Posted by - June 15, 2023 0
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये शहरामध्ये वडापावची गाडी चालवणाऱ्या नागेश लिंगायत आणि…

‘नमो शेतकरी महासन्मान’ : शेतकऱ्यांना मिळणार 6000 रुपये, नेमकं काय म्हणाले अर्थमंत्री , वाचा सविस्तर

Posted by - March 9, 2023 0
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करण्याला सुरुवात केली असून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतुद करण्यात अली असल्याचे सांगितलं आहे.…
Farmer

Farmer : शेतकऱ्यांसाठी पुढील 8 दिवस चिंताजनक; कृषी आयुक्तांनी दिली ‘ही’ महत्त्वपूर्ण माहिती

Posted by - June 21, 2023 0
मुंबई : पाऊस लांबणीवर पडल्यामुळे शेतकऱ्यांसाठी (Farmer) पुढील 8 दिवस खूप चिंताजनक असणार आहेत. येत्या आठ दिवसांत मान्सून सक्रीय होण्याची…

#LOCKDOWN : भारतीयांच्या आयुष्यातील त्या काळ्या आठवणींना तीन वर्षे पूर्ण; आजच्याच दिवशी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची केली होती घोषणा

Posted by - March 24, 2023 0
भारत : 2020 मध्ये भारतात कोरोना अक्षरशः तांडव केला होता. अर्थात जगभरातील इतर देशांची ही काही वेगळी परिस्थिती नव्हती. तेव्हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *