नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यातच भीषण अपघाताची (Road Accident) घटना समोर आली आहे. बस आणि ट्रकची भीषण धडक होऊन हा अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की बसचा चुराडा झाला आहे. यामध्ये 14 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर 25 जण जखमी झाले आहेत.
कसा घडला अपघात?
हाती आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी आसाममध्ये मोठी दुर्घटना घडली. पहाटे पाच वाजता हा भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बस अठखेलिया इथून बालीजानला जात असताना हा भीषण अपघात झाला. भरधाव बस कोळसा भरलेल्या ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून मृतांची ओळख पटवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा व्यक्त केली जात आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shirdi News : पवारांच्या कार्यक्रमावरुन परतताना काँग्रेसच्या शिर्डी शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला
Catalyst Foundation : कॅटलिस्ट फाउंडेशन मार्फत कोरेगाव भीमा येथे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम
Pune News : चायनीज मांजा जाळत पुण्यात मनसेनी केले तीव्र आंदोलन
Truck Drivers Strike : पेट्रोल-डिझेल टँकर चालकांचा संप अखेर मागे; पोलीस बंदोबस्तात टँकर होणार रवाना
Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे बनला मुंबईचा कर्णधार! ‘या’ खेळाडूला संघातून वगळले
Pandharpur News : मुलाच्या हळदीत नाचताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू; मृत्यूचे कारण ऐकून बसेल धक्का
Weather Update : राज्यात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज
Pune News : पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्याजवळ 1 कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त