कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. कोल्हापूरमध्ये (Kolhapur Accident) अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये गोव्याहून मुंबईला येणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 प्रवाशांचा भीषण अपघात झाला आहे. कोल्हापुरातील (Kolhapur Accident) पुइखडी या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
निलू गौतम, रिधीमा गौतम आणि सार्थक गौतम अशी या भीषण अपघातात मृत पावलेल्यांची नावे आहेत. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स ही व्हीआरएल कंपनीची होती. या ट्रॅव्हल्समधून एकूण 25 प्रवासी करत प्रवास करत होते. वळण घेताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य करत इतर प्रवाशांची सुटका केली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Virat Kohli : कोहलीने घेतली ‘विराट’ झेप आयसीसीकडून एकदिवसीय क्रमवारी जाहीर
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचा नवा लूक; Video व्हायरल
Prof. Namdevrao Jadhav : चर्चेतला चेहरा : प्रा. नामदेवराव जाधव
ICC चा मोठा निर्णय ! आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील ट्रान्सजेंडर खेळाडूंवर घातली बंदी
ST Bus Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात; 6 जण जखमी