सोशल मीडियाच्या युगात संयम आणि सहनशीलतेचा अंत – धनंजय चंद्रचूड

771 0

समाजमाध्यमांवरील खोटय़ा बातम्यांच्या युगात सत्याचा बळी गेला आहे. संयम आणि सहिष्णुतेची कमतरता असलेल्या युगात आपण राहात आहोत, असे मत सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

अमेरिकन बार असोसिएशनने आयोजित केलेल्या एका परिषदेत बोलताना, सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की प्रवास आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या जागतिक प्रगतीमुळे मानवतेने प्रगती केलेली असली तरीही व्यक्ती म्हणून आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्याचा स्वीकार करण्याची तयारी कमी होत चालल्याने मानवतेचे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले.

Share This News

Related Post

राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी वसंत मोरे यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

Posted by - April 10, 2022 0
वसंत मोरे हे उद्या मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मनसेचे नेते बाबू वागस्कर हे राज ठाकरे यांचा निरोप…
Manisha Kayande

Manisha kayande : शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच मनिषा कायंदेकडे सोपवण्यात आली ‘ही’ जबाबदारी

Posted by - June 19, 2023 0
मुंबई : आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. पण वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या आमदार…

#CHINCHWAD : पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट; चिंचवडमध्ये होणार तिरंगी लढत, अपक्ष राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा !

Posted by - February 16, 2023 0
चिंचवड : वंचित बहुजन आघाडीने एक पत्रक जाहीर करून पोट निवडणुकीसाठीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वंचित ने चिंचवडमध्ये अपक्ष…

फोटोशूट बेतलं जीवावर, 3 तरुणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - March 7, 2022 0
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात फोटो शूट करण्यासाठी साठवण तलावाजवळ गेलेल्या तीन तरुणांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *