राज्य विधिमंडळाचा हिवाळी अधिवेशन सुरू असून आज या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील 548 पैकी 324 गुन्हे मागे घेतले असल्याची माहिती सभागृहाला दिली आहे.
यासोबतच मुख्यमंत्री सर्वोच्च असतात हे सर्वांनी मान्य केल्या पाहिजे असं मत देखील अंतीम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला