modi and nitish kumar

Loksabha : नितीशकुमारांनी NDAच्या बैठकीत ‘या’ 3 मंत्री पदाची केली मागणी

569 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूक निकालानंतर एनडीएकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एनडीएने नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली. एनडीएच्या नेत्यांची बुधवारी बैठक झाली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. एनडीएत जेडीयूच्या नितीश कुमार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. नितीश कुमार यांच्याकडे 12 खासदार असून त्यांनी तीन मंत्रालयांची मागणी या बैठकीत केली आहे.

कोणत्या मंत्रालयाची केली मागणी
नितीश कुमारांना रेल्वे, कृषी आणि वित्त ही तीन मंत्रालये हवी आहेत. ज्यात रेल्वे मंत्रालय हे नितीश कुमार यांना प्राधान्याने हवे आहे. पक्षाला रेल्वेची गरज आहे कारण नितीश कुमार याआधी रेल्वेमंत्री होते. रेल्वे मंत्रालय हा एक असा विभाग आहे जो जनतेशी संबंधित आहे. या मंत्रालयाशी अधिकाधिक लोक जोडले जाऊ शकतात. जेडीयूकडून तीन मंत्रालयांची मागणी केली गेली असली तरी एनडीएच्या बैठकीत काय निर्णय होणार? यावर सर्व अवलंबून आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Election Result 2024: महायुतीसाठी धोक्याची घंटा! लोकसभेच्या निकालांनी धाकधूक वाढली

Share This News

Related Post

MLA Bachchu Kadu : “आगे कुछ करेगा और कोईभी करेगा ना, मग प्रहारचा वार काय असतो हे तुम्हाला सांगू…!

Posted by - November 1, 2022 0
अमरावती : पहिली वेळ आहे म्हणून माफ आहे. यापुढे काही कराल तर प्रहारचा वार काय असतो हे दाखवून देऊ, असा…

गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करा

Posted by - August 19, 2023 0
गणेशोत्सव मंडळांना मागील वर्षी देण्यात आलेले परवाने सन २०२६ पर्यंत वैध असणार आहेत, त्यामुळे त्यांनी यावर्षी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता…

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना जामीन; आठ वर्षांनंतर येणार तुरुंगा बाहेर

Posted by - August 20, 2023 0
बोगस लाभार्थीच्या नावे कर्ज काढून अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची फसवणूक केल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम जामीन मंजूर झाला…

ग्रामपंचायत निवडणूक निकाल २०२२ : “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मिळालेलं यश कौतुकास पात्र आहे…!” विजयी महाराष्ट्र सैनिकांची राज ठाकरेंनी थोपटली पाठ

Posted by - December 20, 2022 0
मुंबई : आज महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली होती. या लढाईमध्ये भाजप ,राष्ट्रवादी,…
Ajit Pawar Sad

उठा उठा अजित पवार नॉट रिचेबल जाण्याची वेळ झाली; शरद पवारांच्या निर्णयानंतर अजित पवार ट्रोल

Posted by - June 10, 2023 0
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी “आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे” असे विधान केले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *