Jalgaon Crime

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

334 0

जळगाव : जळगावमधून (Jalgaon Crime) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. जळगाव शहरातून पाचोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर ग्रामस्थांनी संतप्त होऊन वाहनांची तोडफोड केली.

काय घडले नेमके?
शिरसोली येथील रहिवासी असलेल्या राणी सरदार चव्हाण या मुलगा सोहम (वय – 7 वर्षे) सोहमसह चार आणि 16 वर्षाचा भाचा असे चौघे इलेक्ट्रिक बाईकने (वाहन क्रमांक एमएच. 19.ईई. 8925) शिरसोलीकडे जात होते. रामदेववाडी गावाच्या पुढे घाट मार्गावर जळगावकडून येत असलेल्या कारने ( वाहन क्रमांक एमएच. 19.सीव्ही.6767) त्यांना जोरदार धडक दिली.

हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातात दुचाकी चक्काचूर झाली असून चारचाकी रस्त्याच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेचा कंपाऊंड तोडून आत शिरली. यामध्ये दुचाकीवरील चौघे जागीच ठार झाले. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी वाहनांची तोडफोड करत घटनास्थळी दगडेफ़क केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द

Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

Football

फुटबॉल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 9 जणांचा मृत्यू

Posted by - May 21, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एल साल्वाडोर स्टेडियममध्ये (El Salvador Stadium) फुटबॉल सामन्यादरम्यान (Football Match) एक मोठी दुर्घटना घडली आहे.…
Viral Video

Viral Video : धक्कादायक! नवरा-बायको भांडणाच्या नादात 5 व्या मजल्यावरुन खाली कोसळले

Posted by - December 29, 2023 0
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात काही व्हिडीओ मजेशीर, असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात.…

अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Posted by - March 7, 2023 0
मुंबई : राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच…

किसान लाँग मार्च: शेतकरी मागण्यांच्या समितीतून शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांना वगळलं

Posted by - March 18, 2023 0
नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या किसान सभेच्या लाँग प्रकरणात सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची समिती नेमली…
Samruddhi Highway Accident

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात

Posted by - June 1, 2024 0
नागपूर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेईना. समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून हा महामार्ग अपघाताचे (Samruddhi Highway Accident)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *