मुंबई : जून महिन्यामध्ये टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. सध्या आयपीएल सुरु असून या लीगमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची T-20 वर्ल्डकप टीममध्ये वर्णी लागू शकते. सध्या टीम इंडियाकडे विकेटकिपर म्हणून इशान किशन, संजू सॅमसन, केएल राहुल, ध्रुव जुरेल, जीतेश शर्मा आणि रिषभ पंत हे पर्याय आहेत.
ऋषभ पंत आणि संजू सॅमसन हे यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारे विकेटकिपर आहेत. दोघांनीही 97 धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.याशिवाय दिनेश कार्तिकने 86 धावा केल्या आहेत. तर केएल राहुलही या शर्यतीत आहे. पण इशान किशन, जीतेश शर्मा, ध्रुव जुरेल आतापर्यंत मोठी खेळी करू शकलेले नाहीत. त्यामुळे टीम इंडियामध्ये विकेटकीपर म्हणून कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maharashtra Politics : अजितदादांनी टाकला डाव; ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
Sharad Mohol : शरद मोहोळ खुन प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पुणे पोलिसांना 30 दिवसांची मुदतवाढ
Pune News : मी आमच्या पक्षाशी आणि मतदारांशी…. पुण्यात झळकले अजब पोस्टर
Sunetra Pawar : चर्चेतील महिला उमेदवार : सुनेत्रा पवार
Lok Sabha : ‘या’ 7 जागांवर वंचितच्या प्रभावामुळे मविआच्या उमेदवाराला बसू शकतो फटका
Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच भुजबळांना मिळणार उमेदवारी
Rohit Pawar : आमदार रोहित पवारांकडून आणखी एक घोटाळा उघड
Heatstroke : मराठवाड्यात उष्माघाताने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात
Loksabha Election : वंचितकडून लोकसभेची दुसरी यादी जाहीर; 11 जणांच्या नावांचा समावेश