भारताचा बांगलादेशवर ‘विराट’ विजय;वर्ल्डकपमध्ये भारताचा विजयी चौकार

1058 0

पुण्यातील गहुंजे स्टेडियम वर पार पडलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात भारताने सात गडी राखत बांगलादेशवर दणदणीत विजय संपादन केलाय.

तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात विश्वचषकाचा सामना पार पडला होता या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. या सामन्यात बांगलादेश ने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतला होता.

विराट कोहलीच्या शतकी खेळीने भारताचा विजय सहज व सुखर झाला. एकदिवसीय सामन्यातील विराटचं 48 वं शतक होतं

Share This News

Related Post

Breaking News ! शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची भेट, भेटीचे कारण गुलदस्त्यात

Posted by - April 6, 2022 0
नवी दिल्ली- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात या दोन्ही नेत्यांदरम्यान…

जिओच्या ७९९ रुपयांच्या एकाच पोस्टपेड प्लॅनमध्ये तीन जणांना फायदा, काय आहे हा प्लॅन ?

Posted by - June 8, 2022 0
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio कडे प्रीपेड प्लान्ससोबतच कमी किंमतीत येणारे शानदार पोस्टपेड प्लान्स उपलब्ध आहेत. जिओकडे…

काँग्रेस नेते माजी मंत्री हुसेन दलवाई यांचं निधन

Posted by - May 16, 2022 0
कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री हुसेन दलवाई यांचे निधन झाले आहे. दलवाई हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मतदार संघातून चार वेळा…
rishabh pant

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सला बसला मोठा धक्का; ‘या’ खेळाडूवर बीसीसीआयने केली कारवाई

Posted by - May 11, 2024 0
दिल्ली : आयपीएल 2024 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या असून दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंतच्या स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर…
Breaking News

मोठी बातमी : अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; संप समन्वय समितीची राज्य सरकार सोबत झाली ‘हि’ चर्चा, वाचा सविस्तर

Posted by - March 20, 2023 0
मुंबई : अखेर सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्याची घोषणा संप समन्वय समितीने केली आहे. राज्य सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *