Virar News

Virar News : खळबळजनक ! विरारमध्ये दोघांवर अज्ञातांकडून गोळीबार

559 0

विरार : विरार (Virar News) मधील दोन तरुणावर अज्ञात व्यक्तीने गोळी बार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वज्रेश्वरी अंबाडी वासिम रस्त्यावर शुक्रवार रात्री 9:30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

फिरोज रफिक शेख (वय 27) आणि अजीम अस्लम सय्यद (वय 30) अशी जखमी तरुणांची नावे असून त्यांच्यावर मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपी हा लाल कलरच्या सीबीझेड गाडीवरून मास्क बांधून आला होता, आरोपीने सहा राऊंड फायर केले. त्यापैकी तीन गोळ्या दोघांना लागल्या. फिरोजच्या मानेला गोळी लागून आरपार निघाली आहे तर अजीमच्या पोटात आणि पायावर दोन गोळ्या लागल्या आहेत.

जखमी फिरोज आणि अजीम हे विरार पूर्व चंदनसार ईदगा मैदान परिसरतिल राहणारे आहेत. हा गोळीबार कोणी व कोणत्या कारणावरून केला आहे. हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. आरोपींनी घटनास्थवरून पळ काढला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी आरोपी विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News

Related Post

Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Posted by - January 8, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : आपण जेंव्हा गुजराती आणि बंगाली चित्रपटांबद्दल बोलत असतो तेंव्हा तो (Ashutosh Gowariker) एका विशिष्ट राज्याचा असतो. मात्र,…
Shivajirao Adhalarao Patil

Shivaji Adhalrao Patil : घड्याळ हातात मात्र शिवबंधन कायम राहणार; राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजी आढळरावांचं मोठं वक्तव्य

Posted by - March 26, 2024 0
पुणे : शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. शिरुर…

माळीणची पुनरावृत्ती; रायगड जिल्ह्यातील इरशाळ गाव ढिगाऱ्याखाली; मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल

Posted by - July 20, 2023 0
रायगड : जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका वसाहतीवर मोठी दरड कोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहे. यामध्ये 120 हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकलेअसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेहबाहेर काढण्यात आले आहेत. तसंच एकूण 27 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. येथे आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. यामध्ये सुमारे 90 घरे ढिगाऱ्याखाली गेली असून अधिक जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली…
Manoj Jarange

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली ‘ही’ नवी मागणी

Posted by - March 1, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : राज्य सरकारनं मराठा समाजासाठी (Maratha Reservation) दहा टक्के आरक्षण मंजूर केलं आहे. मात्र तरी देखील मराठा आंदोलक…

भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढवू शकतो आणि जिंकू शकतो, चंद्रकांत पाटील यांचा आत्मविश्वास

Posted by - May 26, 2022 0
मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकलही, असा आत्मविश्वास भाजप…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *