#LOCKDOWN : भारतीयांच्या आयुष्यातील त्या काळ्या आठवणींना तीन वर्षे पूर्ण; आजच्याच दिवशी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची केली होती घोषणा

527 0

भारत : 2020 मध्ये भारतात कोरोना अक्षरशः तांडव केला होता. अर्थात जगभरातील इतर देशांची ही काही वेगळी परिस्थिती नव्हती. तेव्हा भारतापेक्षा कित्येक पटीनं जास्त हाहाकार हा जगभरात माजला होता. पंतप्रधानांनी कोरोनाला थोपवण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. 24 मार्च रोजी संध्याकाळी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा अचानक पंतप्रधानांनी केली आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी 26 डिसेंबर 2019 रोजी वूहान शहरांमध्ये कोरोना विषाणू आढळल्याची माहिती दिली होती. 29 जानेवारी 2020 ला भारतातील पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला. तर 11 मार्च 2020 रोजी कोरोना विषाणूचा उद्रेक हा जागतिक महामारी असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात पहिला रुग्ण हा पुण्यामध्ये 9 मार्च 2020 रोजी आढळून आला होता.

भारतातील एकंदरीत परिस्थिती पाहता मार्चमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 500 वर पोहोचली. त्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या घटनेला आज तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातील हा एक वाईट आठवणीतला काळच राहील.

Share This News

Related Post

#PUNE FIRE : मंगळवार पेठमध्ये फर्निचरच्या दुकानात आगीची घटना

Posted by - February 25, 2023 0
पुणे : मंगळवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौकानजीक फर्निचरच्या दुकानात आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून 5 वाहने दाखल झाली त्यानंतर…
Coal Scam

Coal Scam: दर्डा पिता- पुत्रांना 4 वर्षांचा कारावास; दिल्ली विशेष न्यायालयाचा निकाल

Posted by - July 26, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोळसा घोटाळ्याप्रकरणी (Coal Scam) दिल्ली विशेष न्यायालयाने आज विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा या पिता-…
Jammu And Kashmir

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये सिंध नदीत कोसळून CRPF जवानांच्या गाडीचा अपघात; 8 जवान जखमी

Posted by - July 16, 2023 0
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या (Jammu And Kashmir) गांदरबल जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये (Jammu And Kashmir) CRPF जवानांच्या…

पुराच्या पाण्याचा मृतदेहालाही बसला फटका ! वर्ध्यात पुरामुळं रुग्णवाहिकेत अडकून पडला मृतदेह… (VIDEO)

Posted by - August 8, 2022 0
वर्धा : रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असलेला मृतदेह पुराच्या पाण्यात अडकून पडल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात घडली. वेणी गावातील हर्षद घोरपडे या…

दापोली रिसॉर्ट प्रकरणी विभास साठे यांच्या जीविताला धोका, किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली भीती

Posted by - May 31, 2022 0
मुंबई- दापोली रिसॉर्ट प्रकरणातील व्यावसायिक विभास साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. साठे यांच्या जीविताला धोका असल्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *