#MAHARASHTRA POLITICS : “… म्हणून अजित दादा पवार यांना मुख्यमंत्री करता आले नाही ! ” शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

971 0

नाशिक : अजित पवार यांना मुख्यमंत्री पद का दिले नाही यावरून टीकाटिप्पणी होत असताना शरद पवार यांनी थेट उत्तर देऊन या सर्व चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे. यावेळी शरद पवार म्हणाले की, आमच्याकडे संख्या नाही… संख्या असती तर आमच्या सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला असता. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर सर्वच टीकाटीप्पणींवर आता पूर्णविराम लागला आहे.

दरम्यान नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले की, काही दिवसांपासून अजित पवार हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असल्याचे बोलले जात आहे. आमदार निलेश लंके यांनी जाहीरपणे असं वक्तव्य देखील केलं की, अजित दादांना मुख्यमंत्री करायचे त्यामुळे कामाला लागा, शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून संख्याबळ नसल्याने त्यांना मुख्यमंत्री करणे शक्य नसल्याचा त्यांनी म्हटले आहे.

अजित दादा यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी अनेकांची इच्छा असली तरी ती संख्या आमच्याकडे नाही असे स्पष्टीकरण यावेळी शरद पवार यांनी दिला आहे.

Share This News

Related Post

महिला मोर्चा कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

Posted by - March 20, 2022 0
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोर्चा, कोथरुड मतदार संघातर्फे आयोजीत भव्य महिला मेळावा आणि होम मिनिस्टर खेळ पैठणीचा…
Uddhav And Eknath

Shivsena : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात मोठी अपडेट; 54 आमदारांना देण्यात आली नवी नोटीस

Posted by - September 24, 2023 0
मुंबई : शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता याचिकेच्या सुनावणी प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी…

लम्पी आजाराने पशुंना ग्रासले : लम्पी आजारापासून पशुधन वाचविण्यासाठी यंत्रणेने तातडीने पाऊले उचलावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Posted by - September 12, 2022 0
मुंबई : पशुधन ही आपली संपत्ती त्याची जपणूक करणे आवश्यक असून सध्या राज्यात लम्पी आजाराने पशुंना ग्रासले आहे. या आजारावर…
eknath shinde

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महायुतीचं सरकार आलं आणि…

राज ठाकरे यांचे औरंगाबादमध्ये जंगी स्वागत, उद्याच्या सभेची सर्वांना प्रतीक्षा

Posted by - April 30, 2022 0
औरंगाबाद- मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *