जलसमाधी आंदोलन होणार? रविकांत तुपकरांना मुंबई पोलिसांची नोटीस; शेतकरी प्रश्नावरून स्वाभिमाने संघटना आक्रमक

167 0

मुंबई : शेतकरी प्रश्नावरून स्वाभिमाने संघटना आक्रमक झाली असून, जलसमाधी आंदोलनासाठी रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांना सोबत घेऊन रवाना झाले आहेत. सोयाबीनला साडेबारा हजार रुपयांचा दर मिळावा आणि कापसाला साडेआठ हजारांचा दर मिळावा, या मागण्यांसाठी २४ नोव्हेंबरला अरबी समुद्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान मुंबई मरीन ड्राईव्ह पोलिसांनीही रविकात तुपकर यांना नोटीस पाठविली आहे. अरबी समुद्रात आजपर्यंत असे आंदोलन कोणीच केले नाही. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच जलसमाधी घेणे हा गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे आपण हे आंदोलन करू नये, असे या नोटीसमध्ये लिहिले आहे. त्यामुळं उद्या हे आंदोलन कोणतं वळणं घेत हे पाहावं लागेल. उद्यापर्यंत सरकार काही ठोस निर्णय घेते का, याकडं सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे.

Share This News

Related Post

पुण्यातील धक्कादायक घटना : “मला सोन्याचा खजिना सापडला आहे…!” असं सांगून विवाहित असलेल्या प्रेयसीला घेऊन गेला, आणि केले क्रूर कृत्य ….

Posted by - January 11, 2023 0
पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. एका विवाहित प्रेयसीला तिच्या प्रियकराने आपल्याला सोन्याचा खजिना सापडला आहे, असे…
Chandni Chowk

Chandni Chowk Flyover : चांदणी चौकातील उड्डाणपूल आजपासून प्रवाशांसाठी खुला; कशा आहेत मार्गिका?

Posted by - August 12, 2023 0
पुणे : पुणे शहराचे पश्चिमद्वार म्हणून चांदणी चौकाची (Chandni Chowk Flyover) ओळख आहे.त्या चौकामध्ये (Chandni Chowk Flyover) प्रवाशांना अनेक वर्षांपासून…
sunil and kishore

किशोर आवारे हत्या प्रकरणी आमदार सुनील शेळकेंवर गुन्हा दाखल

Posted by - May 13, 2023 0
पुणे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे (Kishor Aware) यांची शुक्रवारी दुपारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर गोळ्या घालून हत्या…

मोठी बातमी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पुन्हा जिवे मारण्याची धमकी

Posted by - March 21, 2023 0
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आज नितीन गडकरी यांच्या संपर्क कार्यालयात दोन फोन…

गावांमध्ये स्वच्छतेच्या सातत्यासाठी सरपंचांनी जनजागृती करावी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

Posted by - September 29, 2022 0
मुंबई : गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे, ग्रामस्थांचे आरोग्य सुधारावे यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचे महत्व पटणे आवश्यक आहे. यासंदर्भात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *