बेळगाव महाराष्ट्राचं की कर्नाटकचं…? आज होणार फैसला ; मराठी भाषिकांचे लक्ष

390 0

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून सुरू असलेला बेळगाव, कारवार, निपाणी हा कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात सामील करण्यासाठी अनेक वर्षांचा लढा सुरू आहे. तर 2004 मध्ये हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले . या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तब्बल पाच वर्षांनी होणाऱ्या सुनावणीकडे समस्त सीमाभागातील मराठी भाषिकांचे लक्ष लागलं आहे.

काय आहे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद ?

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सीमाप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. 17 जानेवारी 1956 मध्ये रोजी बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आली होती. बेळगाव जिल्ह्यात मराठी भाषिकांचं प्राबल्य असतानाही महाराष्ट्रापासून तोडल्यामुळे इथल्या जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या 50 वर्षापासून बेळगावची जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी संघर्ष करत आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांवर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी लढा सुरु केला होता, तो अद्यापही कायम आहे.

Share This News

Related Post

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वासोटा किल्ल्यावर जाण्याचा विचार करत आहात ? तर वनविभागाचा ‘हा’ निर्णय वाचा

Posted by - December 27, 2022 0
सातारा : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्वच जण काहीतरी विशेष प्लॅन करत असणार, पण तुम्ही जर सातार्यातील वासोटा किल्ल्यावर जाऊन नवीन…

पुनीत बालन ग्रुप आणि भारतीय लष्कराच्या माध्यमातून कश्मीर खोऱ्यात पहिला “लेझर, लाईट आणि साउंड शो” संपन्न

Posted by - June 24, 2024 0
काश्मीरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आणि लष्करी शौर्याचे वर्णन करण्यासाठी पुनीत बालन ग्रुप, भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स, डॅगर डिव्हिजन आणि…
Dhangar Reservation

Dhangar Reservation : जालन्यात धनगर आरक्षणाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलकांकडून दगडफेक

Posted by - November 21, 2023 0
जालना : जालन्यात धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) चाललेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. जालन्यात तुफान राडा पहायाला मिळत आहे. धनगर…

संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा वाढ ! किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांचा संजय राऊतांच्या विरोधात मानहानीचा खटला, वाचा काय आहे प्रकरण

Posted by - January 6, 2023 0
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा खटला कोर्टात दाखल केला होता.…

उत्तर प्रदेशच्या नवाबगंजमध्ये राज ठाकरेंविरोधात मोर्चा

Posted by - May 10, 2022 0
नवाबगंज- उत्तर प्रदेशच्या नवाबगंजमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. बरेलीतील नवाबगंजमध्ये राज ठाकरेंविरोधीत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *